कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची गळचेपी
केंद्र सरकारची कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची गळचेपी राज्यात अनपेक्षित पाऊस झाला नाही त्यामुळे शेती संकटात सापडली आहे. उरलेल्या पिकांचे...
नवीन तुरीला चांगला भाव मिळण्याचा अंदाज
नुकताच झालेल्या पावसाने तुरीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे नवीन तुरीला सरासरी आठ हजार भाव मिळण्याचा अंदाज जाणकारां कडून दर्शविला...
पिकांचे उत्पन्न वाढीसाठी जैविक खतांचा वापर
पिकास आवश्यक त्या विशिष्ट अन्नद्रव्याची उपलब्धता वाढविणाऱ्या जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंच्या निर्जंतुक वाहकामध्ये केलेल्या मिश्रणास जैविक खत असे म्हणतात....